“खाऊन भरल्या ताटात.” म्हणत कंगना रनौतवर कलाकारांकडून टीकेचा भडीमार

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची’ उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर कंगनाविषयी संताप व्यक्त केलाआहे. ‘ज्या शहरानं तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी कशी करू शकतेस?

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, कंगना राणौत हिने नुकतंच ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची’ उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर कंगनावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *